Posts

Showing posts from June, 2019

अस्पृश्यता

घरातील देव कर्तबगार स्त्रियांना मानसिक गुलाम बनवितात , त्यांच्या मुळे येणाऱ्या पिढ्या सनातन धर्माचे शिकार होतात. आणि पुढे ह्या पिढ्या डॉ, इंजिनिअर, वकील न बनता ही मुलं पुढे जाऊन हिंदू मुस्लिम आतंकवाद आणि मंडळाचे अध्यक्ष , सल्लागार बनतात आणि पुन्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात . घरातील देवांमुळे समाजात जातीयता वाढली , भूकबळी वाढली , श्रद्धेच्या नावाखाली स्त्रियांवर बलात्कार करू लागले . मंदिरात सुद्धा बलात्कार होतात आणि हा दगडी देव पाहत राहतो . भारतात राहणाऱ्या 97 टक्के लोकांची प्रगती ही देव ह्या काल्पनिक गोष्टी मुळे खुंटली आहे . आणि देव ह्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे . ब्राह्मण च ह्या सगळ्या गोष्टींचा मुळ आहे . भारत देशाला मागे न्यायचे काम ब्राह्मणांनी केले आहे. आपल्याला वेद, पुराण , ग्रह, नक्षत्र, ज्योतिषी त अडकवतील आणि स्वतः मात्र इ्स्रो मध्ये जातील ..... हा देश त्यांचा नाही आहे . हा देश आपला आहे . आणि आपले महापुरुष प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात होते आपल्या सर्वच महापुरुषांनी जातीयतेचा कडाडून विरोध केला. पहिले महापुरुष तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत.नामदेव सं...

Periyar Ramaswami

977 की बात है,मद्रास हाईकोर्ट में एक याचिका आई जिसमें कहा गया था कि तमिलनाडु में पेरियार की मूर्तियों के नीचे जो बातें लिखी हुई हैं, वे आपत्तिजनक हैं और लोगों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाती हैं इसलिए उन्हें हटाया जाना चाहिए। याचिका को खारिज करते हुए हाईकोर्ट ने कहा कि ईरोड वेंकट रामास्वामी पेरियार जो कहते थे, उस पर विश्वास रखते थे इसलिए उन के शब्दों को उन की मूर्तियों के पैडेस्टर पर लिखवाना गलत नहीं है। पेरियार की मूर्तियों के नीचे लिखा था- ‘ईश्वर नहीं है और ईश्वर बिलकुल  नहीं है। जिस ने ईश्वर को रचा वह बेवकूफ है, जो ईश्वर का प्रचार करता है वह दुष्ट है और जो ईश्वर की पूजा करता है वह बर्बर है।’ ग्रेट पेरियार नायकर के ईश्वर से सवाल : 1. क्या तुम कायर हो जो हमेशा छिपे रहते हो, कभी किसी के सामने नहीं आते? 2. क्या तुम खुशामद परस्त हो जो लोगों से दिन रात पूजा, अर्चना करवाते हो? 3. क्या तुम हमेशा भूखे रहते हो जो लोगों से मिठाई, दूध, घी आदि लेते रहते हो ? 4. क्या तुम मांसाहारी हो जो लोगों से निर्बल पशुओं की बलि मांगते हो? 5. क्या तुम सोने के व्यापारी हो जो मंदिरों में ...

आरक्षण गेले खड्ड्यात

कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज यांना "आरक्षण गेले खड्ड्यात " असं म्हटल्यावर आम्ही दिलेली फेसबुक प्रतिक्रिया आपणही प्रतिक्रिया शिवीगाळ न करता मांडावी . छत्रपती शाहू महाराज हे पहिले आरक्षणाचे जनक आहेत . आणि छत्रपती शाहू महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे . आम्हाला फुले शाहू आंबेडकर यांनी स्वाभिमान दिला आहे . तुम्ही ही जी पोस्ट आरक्षणाविरोधात केली आहे . ती चुकीचे नाही आहे . पण आरक्षण का व कश्यासाठी असते ह्याचा अभ्यास पहिल्यांदा झाला पाहिजे . आपले विचार थोडे भाजप आणि राष्ट्रीय स ्वयंसेवक संघाच्या संपर्कात गेल्या मुळे बदलत आहेत . संघाच्या ब्राह्मण सापांपासून लांब रहा . आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे . जेवढे अन्याय अस्पृश्य जातींनी सहन केले आहेत तितकेच अन्याय मराठा समाजातील लोकांनी सहन केले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारी ब्राह्मण विचारवादी तुमच्या तोंडून हे बोलवून घेत आहेत. ज्याने मराठा दलित वाद होउन ब्राह्मण मजा घेईल . राजे लोक ओळखा इतिहास साक्षी आहे भटा ब्राह्मणांनी देशाची वाट लावली आहे...