Posts

Showing posts from December, 2018

हुयन त्संग

Image
इसवी सण ४०० ते ६०० शतकातली गोष्ट आहे , तंग राजवट चीन वरती राज्य करीत होती , ह्या राजवटीत असलेला एक व्यक्ती गोबी चे वाळवंट तुडवून , पावसाचा , उन्हाचा , हिवाळ्याचा ,थंडीचा विचार न करता करता पायी चालत , तथागत गौतम बुद्धांचे जीवन , साहित्य आणि भारताचा बुद्धमय इतिहास जाणून घेण्यासाठी एवढ्या उत्कंठेने तो भारताकडे येऊ लागतो . वाटेत हजारो संकटे येतात , वादळे येतात सर्व परिस्थितीचा काहीही विचार न करता . मला फक्त बुद्ध जाणून घायचे आहेत ह्या चिकाटीने तो भारतात येऊ लागतो . चीन मध्ये “लोयांग” ह्या शहरात त्याचा जन्म झालेला होता . घराचे सर्व शिक्षण क्षेत्रात होते , दोन भावंडे होते . आणि त्याची अठरा वयातच बुद्ध भिक्षु म्हणून उपसंपदा झाली होती . चीन मध्ये राहणारा हा व्यक्ती सोमालिया चे वाळवंट गोबीचे वाळवंट पायी तुडवून येतो ,त्याच्या सोबत त्याचे साथीदार पण होते पण त्यातले काहीजण थकून मरण पावले आणि काहीजण घरी परत निघून आले . वाटेत काही चोर लुटारू त्यांना लुटण्यासाठी येत पण ते मी एक बौद्ध भिक्षु आहे असे सांगून ते त्यांना सोडून देत . असे करत करत ते पामेर जवळ आले , एका राजाने त्याला बंदी बनवले , पण तो बौद...

sabarimala was a buddhist shrine , and “ayyapa” actually “buddha”

Image
sabarimala was a buddhist shrine , and “ayyapa” actually “buddha” Until 10th century AD, almost 85% of the people in Kerala were Buddhists or Jains. Following the attack that took place between 10th and 12th century AD,Hinduism established itself. It was Paramara Parasurama (970 AD) who conquered Kerala and initiated the process of conversion to Hinduism. This is the same Parasurama, who is mentioned in  Hindu scriptures, as the one who threw his axe and reclaimed the land, which he later gave as gifts to Brahmins. The reference to ‘reclamation’ is to indicate the process of reclaiming Hindu Dharma from the influence of Buddhism and Jainism, or the country from their hold. The battle axe was the most common weapon used in those days by the soldiers. Parasurama took over the Buddhist places of worship and converted them into Hindu Temples. He then gave charge of these temples to Brahmins to run them according to Hindu rites of worship. This was followed by the attac...
Image
तथागतांच्या शोधात नमस्कार मित्रांनो ,आम्ही आपल्या समोर काही चांगले घेऊन येत असतो , आमचा प्रयत्न व्यक्ती च्या भावना दुखविने नसून त्यांना तर्क काय असतो हे सांगण्याचा आमचा प्रयत्न . खाली असलेली Image आम्ही मोठ्या कष्टाने स्वतः प्रयत्न करून घेतलेली आहे . अनोळखी गावामध्ये जाऊन image घेणे जीव घातक आहे पण आम्ही इतिहास समोर आणणार . ही images आहे आणि त्या त असलेली मुर्ती जी राजवटीत नासदुस केली गेली आपणच तर्क करून ही मुर्ती कोणत्या महापुरूषाची असेल हे तर्क करुन सांगा. महेश शिंदे

PandavLeni Nashik Caves

Image
नमस्कार माझ्या मित्रांनो, मी नवीन एक पोस्ट घेऊन आलोय त्या पोस्ट मध्ये मी महाराष्ट्र आधी बुद्ध मय होता आणि सनातन वैदिक ब्राह्मण विचार वंत आपल्या महापुरषांचा इतिहास कसा बदलतात आणि आपल्याच लोकांना आपल्या विरोधात कसे उभे करतात ह्याचे भक्कम पुरावे घेऊन आलोय . भावांनो तथागत गौतम बुद्धांनी चाळीस वर्षे चारीका केली न थकता दमता लोकांना सदाचार शिकविला . आष्टांगिक मार्ग सांगितला . मानवी दुःख दुर कसे करता येईल ह्याचा विचार केला . अश्या ह्या महापुरुषाचे गोडवे जेवढे गाल तेवढे कमीच. काही लोक माझ्या समोर त्यांना उलट सुलट बोलतात यामधून बोलणाऱ्याचे आचरण लक्षात येईल त्यात गौतम बुद्ध यांचा एकही गुण कमी होणार नाही . भारत देशाला एकमेव मिळालेला हा दागिणा होता . "सर्वोत्तम भुमीपुत्र" - तथागत गौतम बुद्ध कालच मी नाशिक येथे त्रिरश्मी लेणी पहायला गेलो होतो . नाही मनात कोणत्याही जातीचा माज , नाही मनात कोणत्याही धर्माचे समर्थन . कारण गौतम बुद्ध बोलत होते ज्याला जातीचा माज आहे ती जात सदैव मागे राहते नष्ट होते असाच विचार करून निस्वार्थी पणे मी तथागत गौतम बुद्ध यांच्या ओढित मी पांडवलेणी ह्या ठिकाणी गेलो...