Posts

Showing posts from February, 2019

ब्राम्हणवाद संपला का ?

१. सुमारे ५००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हडप्पा आणि मोहेंजोदारो  हि राष्ट्रे बुद्ध राष्ट्रे होते ह्याचे पुरावे सापडले आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे सापडलेल्या अवशेषनुसार हि राष्ट्रे आर्य लोकांच्या आगमनातून नष्ट झालेली राष्ट्रे आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे राहत असलेले बुद्ध पंचशीलाचे पालन करणे अनार्य म्हणजे आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT,मुस्लिम ,शिख, लिंगायत  आणि इतर आदिवासी समाज हा होय . कालांतराने इथे राहणार अनार्य राजा शंभर अर्थात शंकर ,महादेव अर्थात पशुपतीनाथ याला ब्राम्हण मानसिक गुलाम बनवून हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील बुद्ध विचारात वैदिक ब्राह्मणी विचार पेरून हि राष्ट्रे आर्य भट ब्राह्मणांकडून नष्ट करण्यात आली . आर्यांनीं  वैदिक कल्पना कथा रचून , मनुस्मृती रचून , भाकड कथा रचून जे गुलाम बनविले होते त्यांच्या माथी मारले . *शब्दात खूप मोठा इतिहास दडला आहे "भटाला दिली ओसरी भट पाय पसरी " . आर्यांनी रचलेले ग्रंथ , कथा ,वेद , स्मृती , पौराणिक कथा ,उपनिषेद ह्या निव्वळ लोकांना गंडविण्याचा आणि आर्य भट ब्राम्हणांचा पोटा  पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा...

मुस्लिम द्वेष का पसरविला जातोय ??

मुस्लिम द्वेष का पसरविला जातोय ?? मुस्लिम समाज एवढा वाईट आहे का ?? मुस्लिम समाजाला आतंकवादी का समजले जातेय ?? ह्या देशातील तरुण मुस्लिम समाजाच्या विरोधात उभा केला जातोय का ?? हा देश मुस्लिम समाजाचा नाही आहे का ?? मुस्लिम समाजात राहणारे लोक खूप वाईट आहेत का ?? त्यांना सतत टार्गेट केलं जातंय का ?? जम्मू काश्मीर चा मुद्धा उपस्थित करून ह्या देशात राहणारा मुस्लिम तरुण म्हणजे सर्वच मुस्लिम तरुण वाईट आहे असे होते का ?? कुराण खरंच मुस्लिम समाजातील लोकांना वाईट शिकवताय का ??? आधी आर्य ब्राम्हण संस्कृती बद्दल जाणून घेऊ या आर्य ब्राम्हण संस्कृती म्हणते वेद,स्मृती ह्या सर्व श्रेष्ठ आहेत त्या देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात . देवाला खुश करण्याच्या पद्धती सांगतात , आणि जर देवाला खुश केले तर देव आपल्याला सुखी ठेवतो . देवाला खुश करण्यासाठी त्याच्या दलालाला आधी खुश ठेवले पाहिजेल . आणि देवाचा दलाल हा सर्वांना माहिती आहे " ब्राम्हण " . ब्राम्हण ग्रंथात अशी वर्णने आलेत कि जर तुम्ही ब्राम्हणाचे हित केले नाही तर तुम्हा लोकांचा नाश होणार आहे . तुमचे वाईट होणार आहे , कदाचित तुमचा ...

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम

Image
" मन चंगा तो कटौती मे गंगा " - संत रोहिदास महाराज . माझ्या मित्रानो इथे असलेल्या चर्मकार समाजातील मित्रानो तुम्हाला किती लोकांना रोहिदास महाराजांचे कार्य आणि रोहिदास महाराज माहिती आहेत . तुम्हाला सरळ सरळ प्रश्न ?? चर्मकार समाजातील लोकांना ब्राम्हण देव माहिती आहेत पण रोहिदास महाराजांचे कार्य आणि रोहिदास महाराज किती जणांना माहिती आहेत ?? चर्मकार समाजातील लोक इतिहास विसरले आहेत . हे लोक रोहिदास महाराजांचे कार्य विसरले आहेत ? संत रोहिदास महाराज म्हटल्यानंतर चर्मकार समाजातील लोक त्यांना एक वैदिक संत असेल असे विचार करीत असतील . चर्मकार समाज आजच्या घडीला पूर्णपणे , मी सरळ सरळ बोलतोय पूर्ण च्या संपूर्ण समाज ब्राम्हण सनातन धर्माचा मानसिक गुलाम होऊन बसला आहे . तो कसा जरा सविस्तर माहिती मी महेश शिंदे आपल्या समोर घेऊन येतोय . चर्मकार समाजातील लोक ब्राह्मणी ३३ कोटी देवांना पूजतात , स्वर्ग, नरक , पुनर्जन्म ह्या ब्राम्हण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतात . चर्मकार समाजातील लोक १९४७ साल होऊन प्रजासत्ताक झालेत तरीही स्वतःला " कट्टर चांभार " अशी संबोधने लावतात . चर्मकार असो...