ब्राम्हणांनी स्वतःला बौद्ध भिक्कूं पर्यंत स्थान मिळावे यासाठी लिहलेले वर्चस्वादी ग्रंथ आहेत.

 【कथक संहिता 】

【मैत्रयाणी संहिता 】
【आपस्तंभ धर्मसुत्त】
【गौतम धर्म सुत्त】
【ऋग्वेद】
【यजुर्वेद】
【विष्णू स्मृती】
【नारदस्म्रुती 】
【ऐतरेय ब्राह्मण】
【तैतरेय ब्राह्मण】
【वचणसंहिता】
【मनुस्मृती】
ब्राम्हणांनी स्वतःला बौद्ध भिक्कूं पर्यंत स्थान मिळावे यासाठी लिहलेले वर्चस्वादी ग्रंथ आहेत.
श्रमण मुंडक , पाखंडी ,चोर ,नास्तिक अशी बौद्ध भिक्षूंना शिवीगाळ केली आहे.
भारतातील मुळ इतिहास बौद्ध विरुद्ध ब्राह्मण आहे . हिंदू हा शब्द महम्मद गझणी नंतरच्या काळातील आहे . 【ह्युअन त्संग, किंवा फाईयान 】च्या भारतातील इसवी सन पहिल्या आणि सातव्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द कुठेही त्यांच्या वाड्गमयात सापडत नाही । ज्याप्रमाणे सिलोन ह्या देशाचे 1940 नंतर नाव श्रीलंका झाले त्याप्रमाणे मोघल आक्रमणांना विरोध करण्यासाठी ब्राह्मणांनी मोघलांनी दिलेली शिवी आपल्याला धर्म म्हणून माथी मारली .
स्वतः ब्राह्मणांच्या ग्रंथात हा हिंदू शब्द सापडत नाही . त्यामुळे जैन महावीर आधी हिंदू होते, गौतम बुद्ध आधी हिंदू होते , सगळे च आधी हिंदू होते . असा बेअक्कल शोध विना अभ्यास करता लावू नये .
भारतातील मुळ परंपरा ही श्रमण परंपरा आहे .
बौद्ध धम्माच्या तथागतांच्या प्रत्येक विचारांचा विरोध करण्यासाठी ,आणि त्या विचारांचा अंमल न चालवण्यासाठी चिकित्सा, तर्क ,व्यक्ती स्वतंत्र नाकारलेल्या ब्राह्मण ग्रंथात बौद्ध धम्माला कमी दाखवण्यासाठी ब्राह्मणांनी हे ग्रंथ लिहिले होते.
【सत्यशोधक महेश शिंदे】

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम