Posts

ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ???

ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला   ??? धर्मात असणाऱ्या कमी   अक्कल असलेल्या लोकांचे स्पष्टीकरण : लोकानां तु विवृद्ध्यर्थं मुखबाहूरूपादतः । ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत् ॥ ( मनुस्मृति , अध्याय 1, श्लोक 31) ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रोऽजायतः ॥ ( ऋग्वेद संहिता , मण्डल 10, सूक्त 90, ऋचा 12) ( ब्राह्मणः अस्य मुखम् आसीत् बाहू राजन्यः कृतः ऊरू तत्-अस्य यत्-वैश्यः पद्भ्याम् शूद्रः अजायतः ।) ( लोकानां तु विवृद्धि-अर्थम् मुख-बाहू-ऊरू-पादतः ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निर्-अवर्तयत् ।) शाब्दिक अर्थ: समाज की वृद्धि के उद्येश्य से उसने (ब्रह्म ने) मुख , बाहुओं , जंघाओं एवं पैरों से क्रमशः ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य तथा शूद्र का निर्माण किया । वरील उदाहरण सांगतात कि ब्राम्हिन हा ब्रम्हाच्या तोंडून झालेली पैदास आहे हि उदाहरणे आपल्या हिंदू धर्मात असलेल्या ग्रंथातून घेतली आहेत . विज्ञानाद्वारे स्पष्टीकरण : माझ्या शिकल्या सवरलेल्या मित्रांसाठी : आपला जन्म कसा हो...

अस्पृश्यता

घरातील देव कर्तबगार स्त्रियांना मानसिक गुलाम बनवितात , त्यांच्या मुळे येणाऱ्या पिढ्या सनातन धर्माचे शिकार होतात. आणि पुढे ह्या पिढ्या डॉ, इंजिनिअर, वकील न बनता ही मुलं पुढे जाऊन हिंदू मुस्लिम आतंकवाद आणि मंडळाचे अध्यक्ष , सल्लागार बनतात आणि पुन्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात . घरातील देवांमुळे समाजात जातीयता वाढली , भूकबळी वाढली , श्रद्धेच्या नावाखाली स्त्रियांवर बलात्कार करू लागले . मंदिरात सुद्धा बलात्कार होतात आणि हा दगडी देव पाहत राहतो . भारतात राहणाऱ्या 97 टक्के लोकांची प्रगती ही देव ह्या काल्पनिक गोष्टी मुळे खुंटली आहे . आणि देव ह्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे . ब्राह्मण च ह्या सगळ्या गोष्टींचा मुळ आहे . भारत देशाला मागे न्यायचे काम ब्राह्मणांनी केले आहे. आपल्याला वेद, पुराण , ग्रह, नक्षत्र, ज्योतिषी त अडकवतील आणि स्वतः मात्र इ्स्रो मध्ये जातील ..... हा देश त्यांचा नाही आहे . हा देश आपला आहे . आणि आपले महापुरुष प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात होते आपल्या सर्वच महापुरुषांनी जातीयतेचा कडाडून विरोध केला. पहिले महापुरुष तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत.नामदेव सं...

Periyar Ramaswami

977 की बात है,मद्रास हाईकोर्ट में एक याचिका आई जिसमें कहा गया था कि तमिलनाडु में पेरियार की मूर्तियों के नीचे जो बातें लिखी हुई हैं, वे आपत्तिजनक हैं और लोगों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाती हैं इसलिए उन्हें हटाया जाना चाहिए। याचिका को खारिज करते हुए हाईकोर्ट ने कहा कि ईरोड वेंकट रामास्वामी पेरियार जो कहते थे, उस पर विश्वास रखते थे इसलिए उन के शब्दों को उन की मूर्तियों के पैडेस्टर पर लिखवाना गलत नहीं है। पेरियार की मूर्तियों के नीचे लिखा था- ‘ईश्वर नहीं है और ईश्वर बिलकुल  नहीं है। जिस ने ईश्वर को रचा वह बेवकूफ है, जो ईश्वर का प्रचार करता है वह दुष्ट है और जो ईश्वर की पूजा करता है वह बर्बर है।’ ग्रेट पेरियार नायकर के ईश्वर से सवाल : 1. क्या तुम कायर हो जो हमेशा छिपे रहते हो, कभी किसी के सामने नहीं आते? 2. क्या तुम खुशामद परस्त हो जो लोगों से दिन रात पूजा, अर्चना करवाते हो? 3. क्या तुम हमेशा भूखे रहते हो जो लोगों से मिठाई, दूध, घी आदि लेते रहते हो ? 4. क्या तुम मांसाहारी हो जो लोगों से निर्बल पशुओं की बलि मांगते हो? 5. क्या तुम सोने के व्यापारी हो जो मंदिरों में ...

आरक्षण गेले खड्ड्यात

कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज यांना "आरक्षण गेले खड्ड्यात " असं म्हटल्यावर आम्ही दिलेली फेसबुक प्रतिक्रिया आपणही प्रतिक्रिया शिवीगाळ न करता मांडावी . छत्रपती शाहू महाराज हे पहिले आरक्षणाचे जनक आहेत . आणि छत्रपती शाहू महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे . आम्हाला फुले शाहू आंबेडकर यांनी स्वाभिमान दिला आहे . तुम्ही ही जी पोस्ट आरक्षणाविरोधात केली आहे . ती चुकीचे नाही आहे . पण आरक्षण का व कश्यासाठी असते ह्याचा अभ्यास पहिल्यांदा झाला पाहिजे . आपले विचार थोडे भाजप आणि राष्ट्रीय स ्वयंसेवक संघाच्या संपर्कात गेल्या मुळे बदलत आहेत . संघाच्या ब्राह्मण सापांपासून लांब रहा . आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे . जेवढे अन्याय अस्पृश्य जातींनी सहन केले आहेत तितकेच अन्याय मराठा समाजातील लोकांनी सहन केले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारी ब्राह्मण विचारवादी तुमच्या तोंडून हे बोलवून घेत आहेत. ज्याने मराठा दलित वाद होउन ब्राह्मण मजा घेईल . राजे लोक ओळखा इतिहास साक्षी आहे भटा ब्राह्मणांनी देशाची वाट लावली आहे...

सुप्रीम कोर्ट का फैसला- विधानसभा क्षेत्र के 5 बूथों पर हो EVM-VVPAT का मिलान

शिकायत के बाद सुप्रीम कोर्ट का फैसला- विधानसभा क्षेत्र के 5 बूथों पर हो EVM-VVPAT का मिलान सुप्रीम कोर्ट ने कहा कि प्रत्येक निर्वाचन क्षेत्र में औचक तौर पर पांच वीवीपैट का ईवीएम से मिलान किया जाएगा. अभी सिर्फ एक ईवीएम का वीवीपैट पर्चियों का मिलान होता है. सुप्रीम कोर्ट ने लोकसभा चुनाव में ईवीएम और वीवीपैट के मिलान को पांच गुना बढ़ा दिया है. शीर्ष कोर्ट ने निर्वाचन आयोग को लोकसभा चुनाव में हर विधानसभा क्षेत्र में एक बूथ से बढ़ाकर पांच बूथों की वीवीपैट पर्चियों की औचक जांच का निर्देश दिया है. कोर्ट ने कहा कि वह मतदाताओं के विश्वास और चुनावी प्रक्रिया की विश्वसनीयता को ध्यान में रखकर वीवीपैट पर्चियों की जांच वाले नमूने बढ़ा रहा है. वहीं चुनाव आयोग ने कहा है कि सुप्रीम कोर्ट का आदेश सिर आंखों पर है. आयोग ईवीएम में डाले गए वोट और वीवीपैट की पर्चियों के मिलान को लेकर सर्वोच्च न्यायालय के आदेश का जल्द से जल्द अनुपालन सुनिश्चित करेगा.   बहरहाल , सुप्रीम कोर्ट ने कहा कि प्रत्येक निर्वाचन क्षेत्र में औचक तौर पर पांच वीवीपैट का ईवीएम से मिलान किया जाएगा. अभी सिर्फ एक ईवीएम ...

धर्माच्या व्याख्या

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्म ह्याबद्दल चे विचार : बाबासाहेब म्हणतात जरी मी धर्माच्या व्याख्याची निंदा करतो ह्याचा अर्थ असा नाही कि धर्माची आवश्यकता नाही आहे . तर धर्म हि अशी गोष्ट आहे ह्याच्या वरती सगळ्या नागरिकांची आणि सरकारांची धोरणे अवलंबून आहेत . ते म्हणत खरा धर्म जो आहे जो जुन्या चाली रीती , परंपरा , जातिप्रथा , रूढी सोडून येऊन एकत्र येऊन काम करेल तोच खरा धर्म असेल . ते ह्याबाबतीत सहमत होते कि धर्माची आवश्यकता आहे . त्यांच्या दृष्टिकोनातून धर्मामध्ये बदल हि खूप गरजेची गोष्ट आहे . त्यांच्या मते धर्मात बदल करण्यासाठी आवश्यक मुद्दे हे आहेत : १. हिंदू धर्माची केवळ एक म्हणजे एकच मान्य केलेली पुस्तक किंवा ग्रंथ असायला पाहिजे , ज्या ग्रंथाला सारेच्या सारे हिंदू मान्य करतील आणि स्वकारतील . २. वेद , पुराण आणि शास्त्र यांना पवित्र मानने हे बंद केले पाहिजे जर ह्याचा उपयोग झाला तर त्याच्यावरती दंड ठोठावले पाहिजेत . ३. सर्वात चांगली बाब म्हणजे हिंदूंमध्ये असलेले पुरोहितशाही म्हणजेच ब्राम्हिन शाही नष्ट करण्यात येईल पण असे घडणे असंभव आहे त्यासाठी ब्राम्हिणशाही...

ब्राम्हणवाद संपला का ?

१. सुमारे ५००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हडप्पा आणि मोहेंजोदारो  हि राष्ट्रे बुद्ध राष्ट्रे होते ह्याचे पुरावे सापडले आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे सापडलेल्या अवशेषनुसार हि राष्ट्रे आर्य लोकांच्या आगमनातून नष्ट झालेली राष्ट्रे आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे राहत असलेले बुद्ध पंचशीलाचे पालन करणे अनार्य म्हणजे आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT,मुस्लिम ,शिख, लिंगायत  आणि इतर आदिवासी समाज हा होय . कालांतराने इथे राहणार अनार्य राजा शंभर अर्थात शंकर ,महादेव अर्थात पशुपतीनाथ याला ब्राम्हण मानसिक गुलाम बनवून हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील बुद्ध विचारात वैदिक ब्राह्मणी विचार पेरून हि राष्ट्रे आर्य भट ब्राह्मणांकडून नष्ट करण्यात आली . आर्यांनीं  वैदिक कल्पना कथा रचून , मनुस्मृती रचून , भाकड कथा रचून जे गुलाम बनविले होते त्यांच्या माथी मारले . *शब्दात खूप मोठा इतिहास दडला आहे "भटाला दिली ओसरी भट पाय पसरी " . आर्यांनी रचलेले ग्रंथ , कथा ,वेद , स्मृती , पौराणिक कथा ,उपनिषेद ह्या निव्वळ लोकांना गंडविण्याचा आणि आर्य भट ब्राम्हणांचा पोटा  पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा...